BREAKING NEWS

< >

ayushya marathi kavita

 

जे आपल्याला हवं असतं,
ते आपल्याला कधी मिळत नसतं,
कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं.
आपल्याला जे आवडतं,
ते आपल्याकडे नसतं,
कारण जे आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं.
तरीही आपण जगतो आणि प्रेम करतो,
याचंच नाव 'आयुष्य' असतं !

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS