BREAKING NEWS

< >

marathi hot kavita

 

Maitri marathi kavitamaitri marathi kavita

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,

ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात....
 
 
 
Maitri marathi kavita

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS